पिंपरी : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडईत शेतीमालाची आवक कमी झाली. फळभाज्यांचे भाव रविवारी 10 ते 15 टक्क्यांनी वाढले. गाळ्यावरील माल संपल्याने दुपारनंतर जवळपास 10 ते 15 भाजी विक्रेत्यांना गाळे बंद ठेवावे लागले. चिंचवड भाजी मंडईतही भाजीपाल्याचे भाव दुप्पट झाले.

No comments:
Post a Comment