पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे, प्रशासनाने लवकरात-लवकर खड्डे बुजवावेत,” अशी मागणी भिम संग्राम सामाजिक संघटनेने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:
Post a Comment