आळंदी : पिंपरी महापालिका हद्दीतून जोपर्यंत प्रदुषित पाणी इंद्रायणीत सोडणे बंद होत नाही तोपर्यंत महापालिकेकडून आळंदीकरांना पिण्याचे पाणी पुरवण्याबाबतची पर्यायी व्यवस्था करण्याचा विचार केला जाईल. त्याचप्रमाणे आळंदी शहरविकास आराखड्यात एसटीपीच्या जागेचे मंजूर आरक्षण ऐनवेळी बदलल्याप्रकरणी चौकशी लावण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज आळंदीत दिले.

No comments:
Post a Comment