वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असून पाणीटंचाई, वाढती गुन्हेगारी, निविदा प्रक्रियेत ‘रिंग’ आणि पालिका अधिकार्यांची ‘खाबूगिरी’मुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी बकाल झाली आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पालिका प्रशासनावर गुरुवारी (दि. 23) केला. मात्र, त्यांनी सत्ताधारी भाजपबद्दल एक शब्दही उच्चारला नाही

No comments:
Post a Comment