आजकाल नदीतील पाण्यापेक्षा त्यावर जलपर्णी आच्छादलेली सर्वत्र दिसून येते. ज्या नदीतील पाणी दूषित तेथे जलपर्णीही मोठ्या प्रमाणात दिसते. जलपर्णी म्हणजे नदीतील पाण्याला झालेला रोग आहे, असे म्हटले जाते. पण हीच जलपर्णीतून अनेक रोगांवर औषध म्हणून वापरली जाऊ शकते, याबाबत हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागामध्ये प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील. प्रा. स्वप्ना पाटील यांचे संशोधन सुरू आहे.

No comments:
Post a Comment