पुणे - मराठा आरक्षणासाठी विविध संघटनांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सहा मार्गावरील बससेवा बंद, तर आठ मार्गांवरील बस शहराच्या हद्दीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पीएमपी व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच १४ मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. उर्वरित मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार आहे. यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली आहेत. तसेच बसच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आल्याचे सत्रूांनी सांगितले.

No comments:
Post a Comment