पिंपरी – गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना रेल्वे प्रशासनाने लोकलच्या 20 दिवस काही फेऱ्या रद्द केल्या आहेत. खास गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळ (एस. टी) व पीएमपीएमएल प्रशासन जादा गाड्या सोडत असताना रेल्वेने मात्र फेऱ्या रद्द केल्याने गौरी-गणेशोत्सात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

No comments:
Post a Comment