वाल्हेकरवाडी - येथील संत तुकारामनगर, ओंकार कॉलनी, ओम साई कॉलनीसह इतर भागात काही दिवसांपासून कमी दाबाने, अपुरा व दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. ऐन नवरात्रोत्सवात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने सामाजिक कार्यकर्ते टॅंकरने नागरिकांची तहान भागवत आहेत.

No comments:
Post a Comment