पिंपरी - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे चिंचवड- दळवीनगरमधील सोनवणे चाळ, पांढरकर चाळ, समर्थ कॉलनी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

No comments:
Post a Comment