पिंपरी : मरगळलेल्या समाजाच्या अंत:करणांमधील गुलामगिरी छत्रपती शिवाजीमहाराजांनी दूर केली, असे मत प्रसिद्ध कवी नारायण सुमंत यांनी व्यक्त केले.
पालिकेच्या वतीने संभाजीनगर, चिंचवड येथे आयोजित शिवजयंती व्याख्यानमालेत वारी ते बारी या विषयावर चौथे पुष्प गुंफताना कवी सुमंत बोलत होते. पक्षनेत्या मंगला कदम, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
पालिकेच्या वतीने संभाजीनगर, चिंचवड येथे आयोजित शिवजयंती व्याख्यानमालेत वारी ते बारी या विषयावर चौथे पुष्प गुंफताना कवी सुमंत बोलत होते. पक्षनेत्या मंगला कदम, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment