आळंदी- तीर्थक्षेत्र आळंदीला विविध कारणांनी अन्यन्यसाधारण महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे, त्यामुळेच येथे जमिनींचे भाव आकाशाला भिडले आहेत. माउली मंदिर परिसरातील फुटभर जागेला तर सोन्याचा भाव आला असून, अतिक्रमणांचा जणू येथे बाजारच भरलेला दिसतो आहे. त्यामुळे “माउलींच्या नगरीत होते अतिक्रमणांची दाटी…; कोणाचीच कशी येत नाही आडकाठी…!’ असे म्हणण्याची वेळ आळंदीकरांवर आली आहे.

No comments:
Post a Comment