पुणे - ‘‘घर खरेदी करताना ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे सकारात्मक निवारण होण्यासाठी केंद्र सरकारने स्थावर संपदा (विनियम व विकास) हा कायदा लागू केला आहे. हा कायदा प्रभावी असून, त्याचे महत्त्व कमी केले जाणार नाही,’’ अशा शब्दांत केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी घडामोडी राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ‘रेरा’ कायद्याबद्दलची सरकारची भूमिका स्पष्ट केली.

No comments:
Post a Comment