Wednesday 17 October 2018

‘चर्‍होलीतील कृत्रिम पाणीटंचाईचा प्रश्न सोडवा; अन्यथा हंडा मोर्चा काढणार’

एमपीसी न्यूज – चर्‍होली, वडमुखवाडी, लक्ष्मी नारायणनगर कॉलनी या भागांत कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या कृत्रिम पाणी टंचाईमुळे परिसरातील नागरिक वैतागले आहे. ही समस्या तातडीने न सोडविल्यास पालिका भवनावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका विनया तापकीर यांनी दिला आहे. 

No comments:

Post a Comment