पिंपरी - शहरातील निम्म्या लोकांना मानंकानुसार ठरलेला पाणीपुरवठा होत नाही. कारण शहराच्या अनेक भागांतून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. सर्वांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याबाबत प्रशासनाच्या पातळीवर गांभीर्याने विचार सुरू आहे.

No comments:
Post a Comment