पबंदी कायद्याला राज्यातील पालिका कर्मचा-यांचा विरोध
पिंपरी, 1 सप्टेंबर
प्रत्येक मनुष्याला स्वातंत्र्याचा हक्क असल्याचे आपण मान्य केले आहे, त्यामुळे प्रत्येक कामगाराला संप करण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच घेतली होती. त्यामुळे राज्य शासनाचा संपबंदीचा कायदा करणे म्हणजे डॉ. आंबेडकरांचा अपमान करण्यासारखे आहे. तरी शासनाने याबाबतचा कायदा संपूर्णपणे रद्द करावा, अशी मागणी राज्यातील महापालिका-नगरपालिका कामगार संघटनांच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आली.
No comments:
Post a Comment