पुणे - ‘भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी’ व ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ यांनी आषाढी वारीवर आधारित छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. हौशी, नवोदित व अनुभवी छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली असून, विजेत्यांना एकूण २५ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येतील.

No comments:
Post a Comment