स्मशानभुमीच्या विविध समस्या सोडविण्याची सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- मोरवाडी येथील ‘आनंदधाम’ स्मशानभुमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून विविध अडचणींमुळे तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्मशानभुमीच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

पिंपरी (Pclive7.com):- मोरवाडी येथील ‘आनंदधाम’ स्मशानभुमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून विविध अडचणींमुळे तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्मशानभुमीच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment