समन्वयाचा अभाव, विरोधकांना प्रत्युत्तर देण्यास सत्ताधारी असमर्थ ठरत असल्याने नाराजी
पिंपरी : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता भाजपने राष्ट्रवादीकडून खेचून आणली. मात्र, सव्वा वर्षांनंतरही भाजपला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. यासंदर्भात, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असमाधानी आहेत. पक्षसंघटना व पालिका पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसून विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांचे खंडन होत नाही आणि त्यांना सक्षमपणे प्रत्युत्तर दिले जात नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता भाजपने राष्ट्रवादीकडून खेचून आणली. मात्र, सव्वा वर्षांनंतरही भाजपला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. यासंदर्भात, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असमाधानी आहेत. पक्षसंघटना व पालिका पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसून विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांचे खंडन होत नाही आणि त्यांना सक्षमपणे प्रत्युत्तर दिले जात नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment