पुणे - शहरातील सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे निर्माण झालेल्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तब्बल ११ प्रकल्पांची घोषणा झाली असली, तरी त्यातील एकही प्रकल्प अल्पावधीत पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत पीएमपी सक्षम करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, त्याकडे होणारे दुर्लक्ष रस्त्यावरील वाहनांची कोंडी वाढवत आहे.

No comments:
Post a Comment