पुणे - 'कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी प्रकरणे आपापसांत मिटविण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा. त्यासाठी कायद्याची वेळीच माहिती घेतल्यास व्यवहारात चुका न होता कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात नेहमी लागणाऱ्या तेवीस दिवाणी कायद्यांची थोडीफार माहिती घेणे आवश्यक आहे,'' असे मत मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment