आळंदी- पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीतून आळंदीत तीर्थक्षेत्रामधून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीत रासायन मिश्रीत पाण्याणी सोडल्याने आज (रविवारी) नदी पात्रातील पाण्यावर पांढरा शुभ्र फेस निर्माण झाला होता. हे वृत्त वाऱ्यासारखे आळंदीत पसरल्याने जो-तो इंद्रायणी बंधाऱ्याकडे धाव घेत होता. व हा प्रकार कशामुळे झाला असवा याबाबत तर्क-वितर्क करीत होता.

No comments:
Post a Comment